
‘छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतराला नकार दिला; म्हणून औरंगजेबाने संभाजीराजांचा अनन्वित छळ केला. त्यांच्या डोळ्यांत तिखट टाकले. एकेक अवयव तोडला. त्यात मीठ भरले, तरीही संभाजीराजांनी हिंदु धर्म सोडला नाही. मृत्यूलाही लाज वाटावी, असे अत्यंत अलौकिक सामर्थ्य संभाजीराजांमध्ये उत्स्फूर्तपणे अभिव्यक्त झाले. बुद्धीवाद्यांना याचे बीज शोधण्याची अक्कल का येऊ नये ?’ ॐ
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साप्ताहिक सनातन चिंतन, २५.९.२००८)
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !
६ खोल्यांची अनुमती असतांना २५ खोल्या बांधणार्यांना आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्यांना कारागृहात टाका !
शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !