अनन्वित छळ सहन करूनही धर्मांतराला नकार देणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांच्या अलौकिक सामर्थ्याचे बीज शोधा !

‘छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतराला नकार दिला; म्हणून औरंगजेबाने संभाजीराजांचा अनन्वित छळ केला. त्यांच्या डोळ्यांत तिखट टाकले. एकेक अवयव तोडला. त्यात मीठ भरले, तरीही संभाजीराजांनी हिंदु धर्म सोडला नाही. मृत्यूलाही लाज वाटावी, असे अत्यंत अलौकिक सामर्थ्य संभाजीराजांमध्ये उत्स्फूर्तपणे अभिव्यक्त झाले. बुद्धीवाद्यांना याचे बीज शोधण्याची अक्कल का येऊ नये ?’                                  ॐ

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साप्ताहिक सनातन चिंतन, २५.९.२००८)