
कोल्हापूर, ३ एप्रिल – येथील यशराज माळी (वय १६ वर्षे) याने रंगपंचमीनंतर स्नानासाठी खाणीत उडी मारल्यावर तो गाळात रूतला. त्याचा गुदमरून मृत्यू झाला. कोडोली येथे शिवराज साळोखे (वय १४ वर्षे) आणि शुभम पाथरवट (वय १४ वर्षे) हे दोघे तोल जाऊन विहिरीत पडले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन !
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे आमीष दाखवून विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक !