हिंदु तरुणी आणि मुसलमान तरुण यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाचा आदेश !
सज्ञानी असतांनाही फूस लावून जर कुणी बलपूर्वक विवाह करण्यासाठी दबाव टाकत असेल किंवा विवाह करत असेल, तर अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असा आदेशही न्यायालयाने द्यावा, असे जनतेला वाटते !

नवी देहली – जर सज्ञान तरुण आणि तरुणी सहमतीने विवाह करत असतील, तर पोलीस त्यांची चौकशी करू शकत नाही. त्यांना ‘पालकांकडून यासाठी अनुमती घेतली आहे का ?’, असेही पोलीस विचारू शकत नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. हिंदु तरुणी आणि मुसलमान तरुण यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. त्यांनी आरोप केला की, पोलीस अधिकारी त्यांना पुन्हा कर्नाटकात बोलावण्यासाठी बाध्य करत आहेत आणि यातील तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची धमकी देत आहेत.
न्यायालयाने पुढे म्हटले की, दांपत्याने विवाह प्रमाणापत्र दाखवले, तर पोलिसांनी त्यांच्या विरोधातील तक्रार रहित केली पाहिजे. पोलिसांनी जबानी देण्यासाठी धमकी देऊन त्यांना पोलीस ठाण्यात बोलावणे कायद्याच्या विरोधात आहे.
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !