संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकरी आंदोलनावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना फटकारले !

नवी देहली – भारताच्या अंतर्गत सूत्रांवर कुठल्याही देशाच्या पंतप्रधानांनी प्रतिक्रिया व्यक्त करू नये, हे मी येथे सांगू इच्छितो. भारताला कुणाच्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नाही. आम्ही आपसांत बसून समस्येवर तोडगा काढू. हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. जगातील कुठल्याही देशाला भारताच्या अंतर्गत सूत्रावर बोलायचा अधिकार नाही. भारत काही असा तसा देश नाही, जे वाटेल ते बोलाल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना फटकारले. काही दिवसांपूर्वी जस्टिन ट्रूडो यांनी देहलीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर म्हटले होते की, कोणत्याही शांततापूर्ण आंदोलनास आमचा पाठिंबा असून भारतामधील परिस्थिती चिंताजनक वाटत आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केले.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण