अशा कार्यक्रमांवर बंदी घालायला हवी !

फलक प्रसिद्धीकरता

‘बिग बॉस’मध्ये केवळ भांडणे, मारामारी, राजकारण आणि अश्‍लील भाषेत केलेले संभाषण पहायला मिळते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून मनोरंजन होत नाही, तर केवळ मानसिक त्रास होतो, असे विधान अभिनेत्री शमिता शेट्टी यांनी एका मुलाखतीत केले आहे.