
१. ‘कु. स्वाती गायकवाड सत्संगाची सिद्धता करतांना आधी ‘इतरांना काय वाटते’, अशी सूत्रे घेऊन सत्संग चालू करते. एकदा राष्ट्रीय भाववृद्धी सत्संगामध्ये सूत्रे सांगतांना तिने उत्स्फूर्तपणे म्हटले, ‘भावविश्वातील भावक्षण हे अनुभवण्याला द्याल का हो सद्गुरुराया ।’ त्या दिवसापासून तिचे हे वाक्य म्हणताच माझी भावजागृती होते.’
२. एखाद्या साधकाकडून बोलतांना चुकले, तरी त्याला ती मध्येच न थांबवता साधकाचे बोलणे पूर्ण ऐकून घेते आणि नंतर योग्य ते साधकाला सांगते.
३. तिला कुणीही मध्येच काही प्रश्न विचारला, तर ती लगेच उत्तर देते किंवा समोरच्याचे पूर्ण ऐकून घेते.
‘गुरुमाऊली, स्वातीताईचे हे गुण माझ्यात येण्यासाठी प्रयत्न करवून घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. माधुरी दुसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१२.२०१६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !