
संन्याशांना ज्ञानयोगाने वैराग्य येते. काही जण वैराग्य पराकोटीला गेले की, संन्यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्याचा फायदा होतो. गुरूंशिवाय संन्यास घेऊन गेल्यास काही जण हिमालयात थंडीने किंवा इतरत्र उपासमारीने मरतातसुद्धा.
१४ जुलै : सनातनचे संत पू. उमेश शेणै यांचा वाढदिवस
गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्लक
१३ जुलै : सनातनच्या पू. (कै.) श्रीमती सुशीला शहाणे यांची पुण्यतिथी
निष्क्रीयता टाळा !
गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक
१२ जुलै : अंगिरसऋषि जयंती