खरा न्याय केवळ सूक्ष्मातील कळणारे संतच करू शकतात !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘हल्लीच्या काळातील न्याय हा केवळ पुरावे आणि साक्षीदार यांच्या आधारे दिला जातो; परंतु या पद्धतीमध्ये अनेक त्रुटी रहात असल्याची उदाहरणे वाचण्यात येतात. साधना करून संतपदाला पोचलेल्यांना सूक्ष्मातील कळू लागते. त्याच्या आधारे असे संतच खरा न्याय देऊ शकतात.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके