सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हल्लीच्या काळातील न्याय हा केवळ पुरावे आणि साक्षीदार यांच्या आधारे दिला जातो; परंतु या पद्धतीमध्ये अनेक त्रुटी रहात असल्याची उदाहरणे वाचण्यात येतात. साधना करून संतपदाला पोचलेल्यांना सूक्ष्मातील कळू लागते. त्याच्या आधारे असे संतच खरा न्याय देऊ शकतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘स्वतःची वर्तमानातील मनाची स्थिती पूर्णपणे स्वीकारणे’ ही मनाला निर्मळ करण्याची पहिली पायरी आहे !
या साधकांनो, परत फिरा रे, घराकडे अपुल्या !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक किती, हे बघून त्यानुसार अधिक असलेल्या कारणासाठी प्रथम उपाय द्यावेत !