ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी साधना करणेच आवश्यक !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘अन्न अन्न’ हे शब्द घोकण्यात आणि प्रत्यक्ष भोजनात, तसेच ‘पाणी पाणी’ म्हणून ओरडण्यात अन् प्रत्यक्ष पाणी पिण्यात पुष्कळ अंतर आहे. याचप्रमाणे केवळ ‘ईश्वर ईश्वर’ अशा पोपटपंचीने आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकणार नाही. त्यासाठी आपण प्रत्यक्ष प्रयत्नच केले पाहिजेत आणि साधना केली पाहिजे.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)