जनतेने सत्ताच्युत केल्यानंतरही तमिळनाडूतील द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांचे पुन्हा सनातनविरोधी विधान

चेन्नई (तमिळनाडू) – ज्या सनातनने लोकांना विभागण्याचे काम केले, तो नष्ट केला पाहिजे, असे विधान तमिळनाडू विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि द्रमुकचे आमदार उदयनिधी स्टालिन यांनी विधानसभेत केले. राज्यात प्रथम राष्ट्रगीत ‘जन गण मन’, नंतर राष्ट्रीय गीत ‘वन्दे मारतम्’ आणि त्यानंतर तमिळाडूचे राज्यगीत लावण्यात येत असल्यावरून वाद निर्माण झाला आहे. राज्याच्या नियमानुसार प्रथम राज्यगीत वाजवणे आवश्यक असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. त्यावर बोलतांना उदयनिधी यांनी वरील विधान केले.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
आपण हिंदु धर्माविषयीच्या द्वेषाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ! – US Congressman Sanford Bishop