जनतेने सत्ताच्युत केल्यानंतरही तमिळनाडूतील द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांचे पुन्हा सनातनविरोधी विधान

चेन्नई (तमिळनाडू) – ज्या सनातनने लोकांना विभागण्याचे काम केले, तो नष्ट केला पाहिजे, असे विधान तमिळनाडू विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि द्रमुकचे आमदार उदयनिधी स्टालिन यांनी विधानसभेत केले. राज्यात प्रथम राष्ट्रगीत ‘जन गण मन’, नंतर राष्ट्रीय गीत ‘वन्दे मारतम्’ आणि त्यानंतर तमिळाडूचे राज्यगीत लावण्यात येत असल्यावरून वाद निर्माण झाला आहे. राज्याच्या नियमानुसार प्रथम राज्यगीत वाजवणे आवश्यक असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. त्यावर बोलतांना उदयनिधी यांनी वरील विधान केले.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण