
कल्याण – येथील एक गृहस्थ मेवालाल गुप्ता यांच्या छातीत अचानक कळ येऊन श्वास कोंडू लागल्याने त्यांनी साहाय्यासाठी १०८ क्रमांकावर संपर्क केला. जवळच असलेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयातून निघालेल्या रुग्णवाहिकेला संबंधित परिसरात पोचायला ४० मिनिटे लागली. परिणामी रुग्णाचा जागीच मृत्यू झाला.
आधुनिक वैद्याने रुग्णवाहिकेतून न येता स्वतःच्या खासगी गाडीने घटनास्थळ गाठले. आधुनिक वैद्याने स्वतः १० मिनिटांत पोचल्याचे सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करून कारवाईचे आदेश दिले आहे.
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
संपादकीय : सरकारी शाळा बंद का पडतात ?
संपादकीय : शुभ्र क्रांतीचा विकास ?
हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !
UDISE Plus Report : देशभरात प्रतिदिन सरासरी १३ शाळा होतात बंद !