
भारतातील हिंदु समाज हा एकजिनसी, एकभाषी, एकधर्मी, एकच परंपरा असणारा आणि एकच इतिहास असणारा आहे. त्यामुळे ‘हिंदुत्व’, हेच हिंदूंचे राष्ट्र्रीयत्व आहे. या भूतलावर हिंदुस्थानाखेरीज आम्हाला दुसरा देश नाही. आमची कर्मभूमी, पुण्यभूमी, जन्मभूमी, मातृभूमी, प्राणप्रिय भूमी भारत हीच आहे.
आसिंधोः सिंधुपर्यंता यस्य भारत भूमिका ।
पितृभूः पुण्यभूः चैव स वै हिंदुः इति स्मृतः॥ – स्वातंत्र्यवीर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदु’ शब्दाची केलेली ही व्याख्या अत्यंत सार्थ आहे. ‘सिंधुनदीपासून दक्षिणेस महासागरापर्यंतची भूमी ज्याची पितृभूमी व पुण्यभूमी आहे, तो ‘हिंदु’. ही ‘हिंदु’ या राष्ट्र्रीयत्वाची व्याख्या आहे. असो.’
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’, पृष्ठ क्र. ३४)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?