
१. चैत्र शुक्ल प्रतिपदेला प्रभु श्रीरामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजयोत्सवाचा दिवस ! वाली आणि आसुरी शक्ती यांचा दैवी शक्तीच्या साहाय्याने रामाने नाश केला. ‘गुढी’ ही याचे सूचक आहे.

२. याच दिवशी प्रभु श्रीरामाचा १४ वर्षांचा वनवासही संपला; म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस ! विजय मिळवून परणार्या श्रीरामाच्या स्वागतासाठी प्रजाजनांनी गुढ्या उभारल्या, तसेच घरोघरी तोरणे उभारली होती.

३. याच दिवशी ‘शालिवाहन’ नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी मातीच्या ६ सहस्र सैनिकांचे पुतळे बनवले आणि त्यात प्राण ओतून त्यांच्या साहाय्याने शकांचा पराभव केला. शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना म्हणजेच ‘शालिवाहन शक’ चालू केले.
– श्री. मिहीर जोहारी, पुणे.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !