
१. ‘हिंदुस्थानातील हिंदु लोकांची दैनंदिन रहाणी आणि नित्यनैमित्तिक कर्मे यांतून कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी किंवा सदाचार नित्य आचरला जात असे. त्या आमच्या वाडवडिलांच्या आचाराचा आम्ही आज त्याग केला आहे.
२. आपल्या हिंदु समाजाच्या समस्या तुम्ही अथवा तुमचे पाश्चात्त्य गुरु अजूनही समजू शकत नाहीत’, हे विसरू नका. मग त्या समस्या सोडवणे, हे तर फार दूरच ! हिंदु समाजाच्या समस्या सोडवणार्यांनी ‘त्यांच्या सुधारणांना धर्मशास्त्रांचे भक्कम अधिष्ठान असले पाहिजे’, हे ध्यानी घ्यावे.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !