१७ ते १९.५.२०२५ या कालावधीत फोंडा, गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. या महोत्सवास पूज्यपाद संतश्री आसारामबापू यांचे अमरावती येथील भक्त श्री. मानव बुद्धदेव यांची उपस्थिती होती. २२.५.२०२५ या दिवशी त्यांना सनातन संस्थेच्या साधकांविषयी स्फुरलेली कविता पुढे दिली आहे.

सनातन संस्था के साधक नित्य साधना करते हैं ।
गलती न हो किंचित भी, बस इसी बात से डरते हैं ।। १ ।।
रहते आनंदी सदा ही, सुख-दुःख सहज पचाते हैं ।
अहंकार व स्वभावदोष से स्वयं को वे बचाते हैं ।। २ ।।

गुरुआज्ञा में चलकर वे शांति व आनंद पाते हैं ।
कृतज्ञता का भाव लिए गुण पूज्य गुरुदेव के गाते हैं ।। ३ ।।
राष्ट्र व धर्म को हो जहां जरूरत, दौडे वहां जाते हैं ।
ओज-तेज-ऊर्जा से ओतप्रोत कर्म व उनकी बातें हैं ।। ४ ।।
गुरुभक्ति से प्रसाद बन जाता, जो कुछ वे खाते हैं ।
सत्संग-अमृत पान कर शीश गुरुचरणों में झुकाते हैं ।। ५ ।।
कवि मानव के शब्द सही वर्णन नहीं कर पाते हैं ।
ऐसे साधकगुणों के आगे हम अपना शीश नवाते हैं ।। ६ ।।
– कवि मानव बुद्धदेव, अमरावती (२२.५.२०२५)
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !