‘एकदा मी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या समवेत महाप्रसाद ग्रहण करत होते. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. माझ्याकडून ‘ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ।’, हा मंत्र आपोआप वारंवार म्हटला जात होता. तेव्हा मला शिव आणि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे दर्शन झाले.

२. ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून माझ्याकडे चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. ते चैतन्य माझ्या शरिरात जाऊन मला हलकेपणा जाणवला आणि माझे मन शांत होऊन मला पुष्कळ आनंद अनुभवता आला.’
– सुश्री मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१.२०२६)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।