
‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूला ७७ वर्षे उलटून गेली आहेत; मात्र जपानमधील त्यांच्या अस्थी भारतात आणणे शक्य झालेले नाही. नेताजी बोस यांची मुलगी म्हणून मला नेताजींच्या अस्थी भारतात आलेल्या पहायच्या आहेत. माझ्या वडिलांनी आपल्या देशावर जिवापाड प्रेम केले. देशाला स्वातंत्र्य मिळालेले पहाण्याचे त्यांचे स्वप्न होते; मात्र त्यांना ते पहाता आले नाही. तथापि त्यांच्या मृत्यूनंतर तरी त्यांच्या अस्थी त्यांच्या प्राणप्रिय देशात पोचल्या पाहिजेत’, अशा भावना नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकुलती एक मुलगी अनिता बोस यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केली.’
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !