सोलापूर येथील भाजप युवा मोर्चाच्या वतीने ममता बॅनर्जींवर गुन्हा नोंद करण्याची मागणी !
नुकतेच मुंबई दौर्यावर असतांना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रगीताच्या ४ ते ५ ओळी उच्चारून राष्ट्रगीत पूर्ण न करता निघून गेल्या.