अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
सभेत वक्ता म्हणून भाषण करायचे नसून ‘त्या माध्यमातून देवालाच अनुभवायचे आहे’, असा भाव ठेवून माझ्याकडून प्रयत्न झाले होते आणि त्याचाच मला पुष्कळ आनंद मिळाला होता.
सभेत वक्ता म्हणून भाषण करायचे नसून ‘त्या माध्यमातून देवालाच अनुभवायचे आहे’, असा भाव ठेवून माझ्याकडून प्रयत्न झाले होते आणि त्याचाच मला पुष्कळ आनंद मिळाला होता.
पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांना सौ. लक्ष्मी नारायण पाटील (पूर्वाश्रमीच्या कु. सोनाली गायकवाड) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
नंदीहळ्ळी, बेळगाव येथील श्री. उत्तम गुरव यांची त्यांची मुले आणि जावई यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. छाया देशपांडेकाकूंचे घर नियमित स्वच्छ आणि नीटनेटके असते. प्रतिदिन काकू दाराबाहेर रांगोळी काढतात. रांगोळी इतकी सुबक आणि भावपूर्ण असते की, ती पाहून आनंद वाटतो.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. प्रद्युम्न श्रीनिवास दिवाण हा या पिढीतील एक आहे !
सद्गुरूंच्या पावलावर पाऊल टाकत साधकांच्या प्रगतीचा ध्यास घेणारी आमची ताई ।
श्री. पलनिवेल यांची (पू.) सौ. उमा रविचंद्रन् यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
प्रथमच रामनाथी आश्रमात जाऊन आलेले श्री. विनायक राजंदेकर यांनीही अत्यंत भावपूर्ण स्थितीत आश्रमातील अनुभव कथन गेले. ते बोलत असतांना ‘आपणही रामनाथी आश्रमातच आहोत’, असाच अनुभव सर्वांनी घेतला.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मुलीला साधनेची गोडी लागावी म्हणून केलेले संस्कार आणि दिलेले दृष्टिकोन इथे देत आहोत.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील एका सत्संगात श्री. विनायक राजंदेकर यांच्याकडे बघून नातेवाइकांना आणि इतर साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.