अक्षम्य हलगर्जीपणा !
बिहार राज्यात असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा एक पराक्रम नुकताच उघड झाला आहे !
बिहार राज्यात असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा एक पराक्रम नुकताच उघड झाला आहे !
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या पदाधिकार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन अयोध्या येथील राममंदिरामध्ये प्रभु श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अयोध्या …
गेल्या मासात ७ ऑक्टोबरला २ सहस्रांहून अधिक जिहादी आतंकवाद्यांनी १ सहस्र २०० हून अधिक निष्पाप इस्रायली नागरिकांचा नरसंहार केला. ‘इतबा अल् यहुदी’ म्हणजेच ‘ज्यूंचा नरसंहार’..
त्रिमूर्तींपैकी एक भगवान शिव हिंदूंचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. सृष्टीचे निर्माणकर्ता श्री ब्रह्मदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव आहेत.
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई मनपाचे आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांना मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर प्रकाश टाकणारे पत्र लिहिले आहे.
सीलबंद खाद्य उत्पादनातील रसायनांचा वापर; शेतमालावर होणारी रासायनिक फवारणी; फळे, भाज्या लवकर पिकवण्यासाठी केलेली रासायनिक प्रक्रिया, वाढते प्रदूषण, हवामानातील अनियमितता..
‘दिवाळी’च्या दीपोत्सवानंतर येते ते तुळशीचे लग्न ! अजूनही महाराष्ट्रातील गावांत, तसेच गोव्यात तुळशीविवाह केला जातो. हिंदु धर्मात तुळशीला ‘पापनाशिनी’ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.
‘विठूरायाविना मला आहे तरी कोण… सर्वांचा धनी तोच आहे.’ धाराशिवमधील एका गावातील ८५ वर्षीय आजी लिंबा वाघे यांचे हे बोल मनाला निश्चितच भावतात.
सर्व गुन्ह्यांमध्ये मुसलमान असतात पहिल्या क्रमांकावर ! ‘हे असेच चालायचे’ किंवा ‘आपण काय करू शकतो ?’ या मानसिकतेमुळे हिंदू निष्क्रीय रहातात. संघटन करण्यासाठी हिंदू त्यांचा वेळ द्यायला सिद्ध नसेल, तर तो आत्मघात ठरणार, हे हिंदूंनी आतातरी लक्षात घेतले पाहिजे.
अपघात टाळण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाची दृष्ट काढणे, प्रार्थना करणे, गाडीत नामजपाच्या पट्ट्या लावणे आदी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणेही क्रियमाणच आहे. क्रियमाण वापरून नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर अपघातांचे प्रमाण निश्चितच न्यून करता येईल !