भारताच्या दु:स्थितीचे एक कारण म्हणजे, राज्यकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवणे !

‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवरच्या सर्व राज्यकर्त्यांनी केवळ बौद्धिक शिक्षणाच्या माध्यमातून वैद्य, अभियंते, वकील तयार केले; पण यांना साधना शिकवून ‘संत’ होण्याचे शिक्षण दिले नाही. याचमुळे आज देशद्रोहापासून लाचखोरीपर्यंत सर्व प्रकारच्या समस्यांनी हा देश व्यापलेला आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भक्तीसत्संगामुळे साधिकेमध्ये झालेले सकारात्मक पालट !

आपल्यासाठी योग्य तेच गुरुदेव घडवणार आहेत. आपण केवळ शरण जाऊन आत्मनिवेदन करायचे आणि सगळे गुरुदेवांच्या चरणी अर्पण करायचे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त साधिकेने अनुभवलेला भावानंद !

आकाशातून ‘गुरुदेवांच्या स्वागतासाठी देवता आणि ऋषिमुनी आले आहेत’, असे मला जाणवले. मी तो सोहळा पाहून धन्य धन्य झाले. माझी सतत भावजागृती होत होती.

अध्यात्मप्रसार करतांना पुढील गोष्ट लक्षात ठेवा !

‘देवाचे अस्तित्वच न मानणारे कधी ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करण्याचा विचार करू शकतील का ? साधकांनी अध्यात्मप्रसार करतांना अशांशी बोलण्यात वेळ वाया घालवू नये !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळेकाका !

‘गुरुकृपेमुळे मला जीवनदान मिळाले आहे. ‘गुरुदेवांनी मला उचलून सुरक्षित ठेवले आणि केवळ गुरुकृपेमुळेच मी वाचलो आहे’, असे त्यांना वाटायचे.

नवे पारगाव जिल्हा कोल्हापूर येथील पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

मी देवाचे नाव घेऊन प्रसाधनगृहाचे दार जोराने वाजवले आणि मुलीला सांगितले, ‘‘मी दाराला आतून कडी घातली आहे. मी पडले असून मला उठता येत नाही.’’

साधना न करणारे पशूतुल्य !

‘साधना न करणारे मानव प्राण्यांप्रमाणे आहेत. प्राण्यांना शरीर असूनही ते साधना करत नाहीत, तसेच बहुसंख्य मानव शरीर असूनही साधना करत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भक्ताच्या हाकेला तत्क्षणी धावून येऊन त्याच्या संकटाचे निवारण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

गुरुदेवा, तुम्हाला प्रार्थना केल्यावर २ मिनिटांतच ती माशी एकदम नाहीशी झाली आणि तुमच्या कृपेने पुढील अर्धा घंटा माझा नामजप एकाग्रतेने झाला.

भक्तीयोगाचे मह‌त्त्व !

‘ज्ञानयोगानुसार साधना केल्यास ती प्रामुख्याने बुद्धीने होते. कर्मयोगानुसार साधना केल्यास ती शरीर आणि बुद्धी यांनी होते, तर भक्तीयोगानुसार साधना केल्याने ती मन, बुद्धी आणि शरीर यांद्वारे होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आश्रम परिसरातील बांधकामाचा मातीचा ढिगारा स्वच्छ असावा आणि त्यातील रज-तम दूर होऊन त्यातून सात्त्विक स्पंदनांची निर्मिती व्हावी’, यांकडे कटाक्ष असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘सर्वसाधारणपणे कुणीही आश्रम नीटनेटका, स्वच्छ आणि सुंदर असावा’, यांचा विचार करेल; परंतु आश्रम परिसरातील मातीचा ढिगाराही स्वच्छ असावा’, हा परात्पर गुरु डॉक्टरांचा विचार वैशिष्ट्यपूर्ण आहे.’