दैनिक ‘सनातन प्रभात’साठी पत्रकारिता करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेले बाळकडू आणि अनुभवलेली त्यांची कृपा  !

‘सनातन प्रभात’च्या हिंदुत्वाच्या बाळकडूमुळे माझ्यासारख्या साधकांचा आणि ‘सनातन प्रभात’चा रक्तगट एकच झाला आहे. तो म्हणजे ‘भगवा’, म्हणजेच ‘हिंदुत्वनिष्ठ’ !

स्वभावदोष आणि अहं असणार्‍यांमुळे त्रस्त होऊ नका, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगून त्यांना साहाय्य करा !

‘स्वभावदोष आणि अहं असणार्‍या व्यक्तीच्या आपण संपर्कात येतो, त्या वेळी तिच्या स्वभावदोषांमुळे होणार्‍या दुष्परिणामांनी आपण त्रस्त होतो अन् प्रसंगी तिला रागावतोही. येथे लक्षात घेतले पाहिजे की, त्या व्यक्तीच्या कधीतरी संपर्कात आल्यावर आपल्यावर इतका परिणाम होतो, तर त्या व्यक्तीला त्या दोषांमुळे किती अडचणी येत असतील !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधकांकडून होणार्‍या चुका दाखवून त्यांना परिपूर्ण सेवा करण्यासाठी घडवणारी गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

दैनिक ‘सनातन प्रभात’ वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि ‘ते साधकांना कसे घडवत आहेत ?’, याविषयीचे लिखाण कृतज्ञतापूर्वक देत आहे.

‘सनातन प्रभात’प्रमाणे हिंदु राष्ट्राचे प्रचारक बनण्याचा निश्चय करा !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश

भारताच्या पराकोटीच्या अधोगतीचे कारण आणि त्यावरील उपाय

‘भारत पराकोटीच्या अधोगतीला जाण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘आजार होऊ नये, यासाठी उपाय न करता आजार झाल्यावर वरवरचे उपाय करणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते ! यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आध्यात्मिक बळ आणि हिंदु राष्ट्र !

‘एका ॲटम्बॉम्बमध्ये लाखो बंदुकांचे सामर्थ्य असते, तसे आध्यात्मिक बळामध्ये भौतिक, शारीरिक आणि मानसिक बळांच्या अनंत पटींनी सामर्थ्य असते. असे असल्यामुळे धर्मप्रेमींनी ‘संख्याबळ अल्प असतांना हिंदु राष्ट्र कसे होईल ?’, याची काळजी करू नये.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधकांकडून होणार्‍या चुका दाखवून त्यांना परिपूर्ण सेवा करण्यासाठी घडवणारी गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

चैत्र कृष्ण तृतीया (९.४.२०२३) या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २४ वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने…

सप्तर्षींच्या आज्ञेने बनवलेल्या सनातनच्या तीन गुरूंच्या चित्राविषयी साधकांना आलेल्या अनुभूती आणि लक्षात आलेला भावार्थ

१.८.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक’ प्रसिद्ध झाला होता. यातील पृष्ठ क्रमांक १ वरील चित्राकडे पाहून साधकांना आलेल्या अनुभूती आणि सुचलेला भावार्थ येथे देत आहोत.

तिसरे महायुद्ध जवळ येत आहे !

‘आग घराजवळ येत असते, तेव्हा आपण प्राण वाचवण्यासाठी धावपळ करतो. आता तिसरे महायुद्ध जवळ येत असल्याने त्यात जिवंत रहाण्यासाठी साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रीरामभक्तीमय झालेल्या हनुमंताप्रमाणे ‘गुरुभक्ती’ आणि ‘गुरुसेवा’ हाच साधकांसाठी ध्यास अन् श्वास बनावा !

या कलियुगात अवतरलेल्या श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) अवतारत्वाची अनुभूती घेत रहाणे’, हीच ‘गुरुभक्ती’ आहे, तर त्यांच्या अवतारी चरित्राचे कीर्तन करणे, म्हणजेच ‘गुरुसेवा’ आहे.