हे पैसे भारत कधी परत आणणार ?

हे पैसे भारत कधी परत आणणार ?

स्विस बँकांमध्ये भारतियांनी जमा केलेली रक्कम २० सहस्र कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे, अशी माहिती स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेेने १७ जूनला घोषित केलेल्या वार्षिक आकडेवारीतून उघड केली आहे.

भारत ‘इस्लामी देश’ होण्यापूर्वी जागे व्हा !

भारत ‘इस्लामी देश’ होण्यापूर्वी जागे व्हा !

आसाममध्ये वर्ष २०३८ पर्यंत हिंदु अल्पसंख्यांक, तर मुसलमान बहुसंख्यांक होतील, अशी भीती आसाममधील भाजपचे आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष जयंत मल्ला बरुआ यांनी व्यक्त केली आहे.

अशा आस्थापनांवर कारवाई झाली पाहिजे !

अशा आस्थापनांवर कारवाई झाली पाहिजे !

‘फ्लिपकार्ट’ या ऑनलाईन विक्री करणार्‍या आस्थापनाने त्याच्या संकेतस्थळावर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे प्रणयक्रीडा करतांनाचे चित्र असलेले भ्रमणभाषचे ‘कव्हर’ विक्रीसाठी ठेवले होते. विरोधानंतर ते हटवण्यात आले.

निधर्मीवादी यांचे प्रबोधन का करत नाहीत ?

निधर्मीवादी यांचे प्रबोधन का करत नाहीत ?

मी जाणीवपूर्वक नाव घेत आहे की, देशातील मुसलमान लोक सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणापासून दूर रहात आहेत. त्यांच्यात लसीकरणाविषयी अपसमज आहेत, असे विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी केले.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावा !

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावा !

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या वेळी एका ६० वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेची तक्रार नोंदवून न घेतल्याने तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका करून चौकशीची मागणी केली आहे.

द्रमुक सरकारचा विरोध करा !

द्रमुक सरकारचा विरोध करा !

तमिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या सरकारने १०० दिवसांत राज्यातील मंदिरांमध्ये २०० ब्राह्मणेतर पुजार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारीकरण झालेल्या ३६ सहस्र मंदिरांत अशी नियुक्ती पुढे करण्यात येणार आहे.

‘टाइम’ नियतकालिकाचा हिंदुद्वेष जाणा !

‘टाइम’ नियतकालिकाचा हिंदुद्वेष जाणा !

अमेरिकेतील ‘टाइम’ या नियतकालिकाने अपप्रचार केल्यामुळे फेसबूककडून सनातन प्रभात नियतकालिक, हिंदु जनजागृती समिती आदींच्या फेसबूक पानांवर बंदी घालण्यात आल्याचे उघड झाले आहे.

‘लव्ह जिहाद’चा परिणाम जाणा !

‘लव्ह जिहाद’चा परिणाम जाणा !

‘हिंदु प्रेयसी अथिरा हिने स्वतःचे व्हिडिओ ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केलेलेे आवडत नसल्याने शाहनवाज याने तिच्यावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले. अथिरा आणि शाहनवाज हे दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात होते.

मंदिरांचे सरकारीकरणही रहित करा !

मंदिरांचे सरकारीकरणही रहित करा !

मंदिरांना दान देणार्‍या भाविकांच्या इच्छेविरुद्ध मंदिरांची भूमी कुणालाही देऊ नये. भूमी सदैव मंदिरांकडेच राहील. मंदिरांचे धन मंदिरांसाठीच खर्च करण्यात यावे, असा ऐतिहासिक निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

याला उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे !

याला उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे !

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला राज्यातील मंदिरांची ४७ सहस्र एकर भूमी गायब झाल्याच्या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. मंदिरांची भूमी ५ लाख २५ सहस्र एकरवरून ४ लाख ७८ सहस्र एकर इतकी झाली आहे.