अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
भोपाळ येथील राशीदिया शाळेत २ शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून स्वतः वर्गातच नमाजपठण केले. या शाळेत प्रत्येक शुक्रवारी विद्यार्थीही नमाजपठण करतात. हे सर्वांना ठाऊक असूनही कुणी त्याला विरोध करत नाहीत.
भोपाळ येथील राशीदिया शाळेत २ शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून स्वतः वर्गातच नमाजपठण केले. या शाळेत प्रत्येक शुक्रवारी विद्यार्थीही नमाजपठण करतात. हे सर्वांना ठाऊक असूनही कुणी त्याला विरोध करत नाहीत.
फलक प्रसिद्धीकरता नवी देहली येथील प्रगती मैदानातील ‘जागतिक पुस्तक मेळाव्या’त ‘गिडियन्स इंटरनॅशनल’ या ख्रिस्ती संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर बायबलचे विनामूल्य वितरण चालू होते. धर्मांतराचा हा प्रयत्न जागृत हिंदुत्वनिष्ठांनी उधळून लावला. याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/658555.html
ऑस्ट्रेलिया पोलिसांनी सिडनी रेल्वे स्थानकावर एका कर्मचार्यावर चाकूद्वारे आक्रमण करणार्या महंमद रहमतुल्ला सय्यद अहमद या भारतीय नागरिकाला गोळ्या झाडून ठार केले. महंमद याने पोलिसांनाही धमकावले होते.
कन्याकुमारी येथील मंडईक्कडू भगवती अम्मन मंदिरात ‘हैंदव सेवा संगम्’ या हिंदु संघटनेला धार्मिक परिषद आयोजित करण्यावर द्रमुक सरकारने निर्बंध आणले आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण देणे आणि ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंचे धर्मांतर रोखणे, हा परिषदेचा उद्देश होता.
पाकमधील मौलाना डॉ. महंमद सुलेमान याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात तो सर्व ‘गलिच्छ’ शिखांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्यानंतर विश्रांती घेणार असल्याचे म्हणत आहे.
पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे जिहादी आतंकवाद्यांनी संजय शर्मा (वय ४० वर्षे) या काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली. शर्मा हे बँक कर्मचारी होते.
विदेशी नागरिक गोव्यातील कळंगुट येथील बाजाराचे चित्रीकरण करत असतांना तेथील एका धर्मांध मुसलमानाने बाजारातील एका भागाचा ‘पाकिस्तान गल्ली’ आणि ‘मुसलमान गल्ली’ असा उल्लेख केला.
‘खलिस्तानची भावना कायम रहाणार आहे. तुम्ही ती दाबू शकत नाही. आम्ही कधीही हिंसेचा मार्ग अवलंबणार नाही’, असे विधान ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याने केले आहे.
अमृतसर (पंजाब) येथील अजनालामध्ये ‘वारीस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेने पोलीस ठाण्यास बंदुका, तलवारी, काठ्या घेऊन घेराव घालत तिच्या समर्थकाच्या सुटकेची मागणी केली.
मुंबई आणि देहली येथील बीबीसीच्या कार्यालयांचे आयकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा ब्रिटन सरकारने विरोध केला आहे. ब्रिटन सरकारने ‘आम्ही बीबीसीच्या मागे खंबीरपणे उभे आहोत’, असे संसदेत म्हटले आहे.