श्रीमती रजनी साळुंके यांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

नेहमीच्या आजारपणामुळे मला पुष्कळ अस्वस्थता आणि खाज येते, अशा वेळी संगणकासमोर बसून सेवा चालू केल्यावर अर्ध्या ते एक घंट्यातच त्रास अल्प होतो.

‘प्रत्येक गोष्ट सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आहे’, या भावाने प्रत्येक कृती परिपूर्ण करणारे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी आश्रमातील श्री. रामानंद परब (वय ४१ वर्षे) !

‘एकदा काही कारणास्तव मला रामनाथी आश्रमात निवासाला असणारे साधक श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) यांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. तेव्हा मला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

भगवंताचे स्मरण राहिले, तर अहंकार त्रास देत नाही !

आपल्यात गुण आल्यावर ‘ते गुण योगेश्वर भगवान माझ्या पाठीशी उभा आहे; म्हणून आले’, ही भावना असावी. ही भावना असली की, अहंकाराचा त्रास होत नाही.

साधकांनो, ‘मनमोकळेपणाने बोलणे’, म्हणजे ‘मनाचा त्याग आणि अहं-निर्मूलनाची संधी’ आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करा !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व सांगितले आहे. मनमोकळेपणाने बोलण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.