आयुर्वेदानुसार व्यायाम केल्याने होणारे लाभ !

‘व्यायामामुळे शरिरातील सूक्ष्मचक्रांच्या (सप्तचक्रांच्या) भोवती असलेले काळ्या शक्तीचे आवरण चक्रांच्या जागी (म्हणजेच त्या बिंदूवर) दाब आल्याने प्रारंभी विरळ होते. व्यायाम करण्यामध्ये सातत्य ठेवल्यास ते नष्ट होते.

कोरोना प्रतिबंधक काढा

काढ्याच्या प्रमाणात एकूण सामुग्रीपटीत चार भाग तुळशीची पाने, दोन भाग दालचिनी, दोन भाग सुंठ आणि एक भाग काळे मिरे घ्या. हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून ३ ग्रॅमची ‘टी-बॅग’ किंवा ५०० मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या सिद्ध किरा.

त्वचेशी संबंधित रोगांवर आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे उपचार करून मात करा !

धूळ, वारा, उष्णता, थंडी, जंतू, वैश्‍विक किरण(Cosmic Rays) इत्यादी बाह्य गोष्टींपासून संरक्षण करणे, सुखद किंवा दुःखद स्पर्श, उष्ण-शीत यांचे स्पर्श ज्ञान होणे, घामावाटे शरिराचे योग्य तापमान राखणे आणि शरिराला आवश्यक असलेले ‘डी’ जीवनसत्त्व निर्माण करणे अशी विविध कार्ये त्वचा करते.

रात्री दूध पिण्याविषयी मार्गदर्शक सूत्रे आणि ते पिण्यासंदर्भात पाळावयाची पथ्ये

रात्री झोपतांना दूध प्यायल्याने पचनशक्ती मंदावते आणि कफाचे विकार होतात. त्यामुळे शक्यतो रात्री झोपतांना दूध न पिता सकाळी उठल्यावर स्नानानंतर दूध प्यावे.

केसांची निगा कशी राखाल ?

रसायनमिश्रित द्रव्याने केस धुण्याऐवजी नैसर्गिक द्रव्यांनी (शिकेकाई, रिठा, लिंबू, आवळा, जास्वंद, कोरफड) केस धुवावेत. केस निरोगी रहाण्यासाठी आहारात तिळाचे किंवा खोबरेल तेल, आवळा, भोकर, आंबा, नारळ, चोळी यांचा समावेश करावा, अतिरिक्त मीठ खाणे टाळावे.

दिनचर्या सुलभ आणि आरोग्यदायी होण्यासाठी करावयाच्या कृती

‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘धर्माचरणासाठी (साधना करण्यासाठी) शरीर निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.’ शरीर निरोगी रहावे, यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतूचर्या सांगितल्या आहेत. साधकांनी त्यांचे पालन केल्यास आरोग्य सुधारण्यासह साधनेची फलनिष्पत्तीही वाढते.

केसांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी खोबरेल तेल लावा !

‘डबल रिफाइण्ड’, ‘ट्रिपल रिफाइण्ड’ यांसारखी तेलेही केसांना अपायकारक असतात. त्यांपेक्षा घाण्यावर काढलेले शुद्ध खोबरेल, तिळाचे किंवा सरकीचे तेल केसांना लावावे.

शांत निद्रा आणि डोळ्यांचे आरोग्य राखणे यांसाठी करावयाच्या कृती

रात्री झोपतांना डोक्याला भरपूर तेल लावल्यास शांत झोप लागते. तेल टाळूत जिरवावे. सकाळी अभ्यंगासाठी वापरतो त्याप्रमाणे कापूरमिश्रित तेल डोक्याला लावावे.

आयुर्वेदाला विसरून स्वत:ची आणि देशाची हानी करणारे भारतीय !

आपल्याकडील स्वदेशी औषधी म्हणजे आयुर्वेद !आपल्या ऋषिमुनींनी खोलवर अभ्यास करून, खडतर तपश्‍चर्या, म्हणजेच साधना करून मंत्र सिद्ध करून घेतले आणि आम्हाला किती मोलाचा हा खजिना दिला आहे.

३००० वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा लाभलेला आयुर्वेद !

‘आयुर्वेद’ हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशा प्रकारे होतो. आयुर्वेदाचा प्रारंभ ब्रह्मापासून झाला आहे’, असे मानले जाते.