विवाहानंतर साधना, गुरुसेवा अन् ईश्‍वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवल्यास आनंदी जीवन जगता येऊन ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे सुलभ होते !

विवाहानंतर स्वभावदोष आणि प्रारब्ध यांमध्ये अडकण्यापेक्षा साधना, गुरुसेवा अन् ईश्‍वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवावा.

मनमोकळेपणा आणि प्रेमभाव असलेल्या अन् संतांचे मन जिंकणार्‍या सौ. वृंदा मराठे !

कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया (१७.११.२०२०) या दिवशी सौ. वृंदा मराठे यांचा ५० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचे पती श्री. वीरेंद्र मराठे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सतत ईश्‍वरी चिंतनात रममाण असणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

‘सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘जसे देवाचे १ वर्ष, म्हणजे १ दिवस असतो, तसे ‘मलाही १ दिवसच झाला आहे’, असे वाटते.’’ त्यांच्या या बोलण्यातून ‘ते ईश्‍वराशी किती एकरूप झाले आहेत !’, हे लक्षात आले.

सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी गुरु-शिष्य नात्यासंदर्भात व्यक्त केलेले अपूर्व विचार !

गुरूंसंदर्भातील शिष्याच्या विचारांत टप्प्या-टप्प्याने कसा पालट होत जातो, याची अद्वितीय माहिती सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी या लेखात दिली आहे.

सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या सदर्‍याच्या रंगातील छटांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

​‘२७.७.२०२० या दिवशी सकाळी सद्गुरु पिंगळेकाका अल्पाहार करण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्या सदऱ्याच्या रंगांच्या छटांसंदर्भात आलेल्या अनुभूती . . . .

दळणवळण बंदीच्या कालावधीत अनुभवलेली सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची प्रीती आणि कृपा !

अंतर्मनावर साधनेचे संस्कार करण्यासाठी माझ्यापेक्षा सद्गुरु काकांनीच अधिक कष्ट घेतले आहेत आणि ते आजही अखंड साहाय्य (कृपावर्षाव) करतच आहेत. त्यांतील काही प्रसंग कृतज्ञतारूपाने श्री गुरुचरणी अर्पण करीत आहे . . .

गुरुदेवांना अनुभवापेक्षा व्यापकता अपेक्षित असणे

आपल्या साधनेचा अधिकार सोडून गुरुदेव तो इतर कुणाला देणे शक्य आहे का ? प्रत्येकाने ‘गुरुदेवांच्या इच्छेने सर्व घडत आहे’, या सकारात्मकतेचा स्वीकार करून त्याप्रमाणे प्रयत्न करणे श्री गुरूंना अपेक्षित आहे.

‘देवच सर्व करतो’, या सहजभावात राहून कर्तेपण गुरुचरणी अर्पण करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अनन्य भाव असलेल्या पू. कुसुम जलतारेआजी !

कार्तिक शुक्ल पक्ष पंचमी (१९ नोव्हेंबर २०२०) या दिवशी पू. कुसुम जलतारेआजी यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन’ हा शांतीविधी आहे. त्या निमित्ताने एका साधिकेने वाहिलेली कृतज्ञतेची ही शब्दसुमने . . .

हे गुरुमाऊली, समर्पित व्हावे आपुल्या चरणी ।

‘स्व’ अर्पण करून घ्यावा’, हीच प्रार्थना ।
चरणी विलीन करून घ्यावे ।
अन् मायेतून मुक्त करावे, या वेड्या जिवाला ॥

‘कर्तेपणा कसा घालवायचा ?’, याविषयी संतांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यावर साधिकेने केलेले चिंतन

‘गुरुदेवा, माझ्यातील कर्तेपणा केवळ आपल्याच कृपेने नष्ट होऊ शकतो. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचा नाश केवळ आपल्या अन् संतांच्या कृपेने नष्ट होऊ शकतो.