एखाद्याने २ वर्षे काम केले नाही, तर त्‍याला नोकरीतून काढतात, तसेच २ वर्षे काम केले नाही; म्‍हणून प्रशासनातील संबंधितांना काढले पाहिजे !

‘महाराष्‍ट्र राज्‍यातील रुग्‍णालयांमध्‍ये आग लागून रुग्‍णांचे मृत्‍यू झाल्‍याच्‍या घटना घडल्‍यानंतर २ वर्षांपूर्वी राज्‍य सरकारने राज्‍यातील सर्व रुग्‍णालयांचे अग्‍नीसुरक्षा लेखापरीक्षण (फायर ऑडिट) करण्‍याचा आदेश दिला होता

आचार्य चाणक्‍यांप्रमाणे हिंदूसंघटन करणे, हाच हिंदूंच्‍या सर्व समस्‍यांवरील उपाय !

हिंदु राष्‍ट्र साकारायचे असेल, तर हिंदु धर्मबांधवांवरील अन्‍यायाचे चित्र सदैव तेवत ठेवले पाहिजे. सध्‍याच्‍या सर्व समस्‍यांवरील उपाय म्‍हणून आज हिंदु राष्‍ट्रासाठी आंदोलन करायला हवे. हे आंदोलन पूर्णत्‍वाला घेऊन जाण्‍यासाठी आपल्‍याला हिंदूंचे संघटन हवे.

वीर सावरकर उवाच

‘हिंदु संस्‍कृतीने माणसाला देवत्‍वापर्यंत पोचण्‍याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्‍पन्‍न करण्‍याची पराकाष्‍ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली. तथापि हे जग केवळ सत्त्वाच्‍या एकाच धाग्‍याने विणले गेले नाही.

‘औ’चा ‘औरंगजेब’ याऐवजी ‘औदुंबर’ या शब्‍दांचा वापर कोकणी उजळणी पुस्‍तकात ते बनवणार्‍यांनी का केला नाही ? अशांवर सरकार कारवाई का करत नाही ?

‘कोकणी उजळणी पुस्‍तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख आणि औरंगजेबाचे रेखाचित्र छापण्‍यात आले आहे. यामुळे गोवा राज्‍यात नवीन वाद निर्माण झाला आहे.

गदारोळ करणार्‍या लोकप्रतिनिधींना कधीच निवडून देऊ नका. लोकप्रतिनिधी समाजाला आदर्शच असले पाहिजेत !

‘गोव्‍यातील वेलींग-प्रियोळ-कुंकळ्‍ये पंचायतीच्‍या १६ जुलै २०२३ या दिवशी झालेल्‍या ग्रामसभेत विविध विषयांवरून गदारोळ झाला.

गुन्‍हेगाराची चौकशी करण्‍यासाठी केवळ १ दिवसाची पोलीस कोठडी का ?

‘भाईंदर (जिल्‍हा ठाणे) येथील नवघर पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील २० वर्षीय तरुणीला प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढून तिच्‍यावर अन्‍वर अली महंमद इस्‍माईल शेख (वय २७ वर्षे) याने बलात्‍कार केला.

जगद़्‍गुरु शंकराचार्य !

‘शंकर भगवत्‌पादांचे परमोत्‍कट प्रगल्‍भ बुद्धिवैभव, प्रतिभा, अपरंपार कर्तृत्‍व, वाद-कौशल्‍य, तसेच ‘योग, भक्‍ती आणि ज्ञान’ या तीनही साधनामार्गांतील अप्रतिहत गती,

निंदेचे फळ

 ‘रामायणात दिले आहे की, जे अभिमानी जीव देवता आणि वेद यांची निंदा करतात, ते रौरव नरकात पडतात. संतांची निंदा करणारे लोक घुबड बनतात.’

‘आनंद’ हेच प्रसारसेवेतून मिळणारे वेतन !

‘एका साधिकेने सत्‍संगात प्रसार सेवेतील काही अनुभव सांगितले. एका वाचकाच्‍या मुलाने त्‍या साधिकेला विचारले, ‘‘तुम्‍ही जी सेवा करता, त्‍याचे तुम्‍हाला किती वेतन मिळते ?’’ त्‍या साधिकेने सांगितले, ‘‘आम्‍ही आनंदप्राप्‍तीसाठी आणि ‘आमची साधना व्‍हावी’, यासाठी विनामूल्‍य सेवा करतो.’’