ईशान्य भारतातील आतंकवाद्यांना शस्त्रपुरवठा करणार्या साजिद अली याला अटक
आतंकवाद्यांनाच नाही, तर त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करणार्यांनाही फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे !
आतंकवाद्यांनाच नाही, तर त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करणार्यांनाही फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे !
देशाच्या रक्षणार्थ अनेक सैनिकांनी त्यांचे प्राण पणाला लावून देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. काहींनी स्वत:च्या प्राणांची आहुतीही दिली आहे. सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या कल्याणासाठी प्रत्येकाने ध्वजनिधी संकलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मंगेश जोशी यांनी केले.
वागातोर येथील एका हॉटेल व्यावसायिकाने वागातोर समुद्रकिनार्याचे नाव ‘सनबर्न बीच’ असे ठेवण्यासमवेतच या समुद्रकिनार्यावर अंजुना, कायसुव आणि वागातोर येथील स्थानिक नागरिकांना प्रवेश नाकारला आहे.
पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे ९ डिसेंबरला पहाटे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण १० डिसेंबरपासून झेवियरच्या शवाचे अवशेष असलेल्या शवपेटीच्या पुनर्रचनेचे काम करणार असल्याने बासिलिका ऑफ बॉम जिझस हे चर्च पर्यटक आणि तेथे भेट देणार्यांसाठी त्या दिवशी सकाळी ८ वाजताच्या प्रार्थनेनंतर बंद असेल
१२ डिसेंबर या दिवशी होणार्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी कोरोनाबाधित रुग्णांना दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘पीपीई किट’ घालून मतदान करावे लागणार आहे. शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जि.पं. निवडणुकीसाठी नियमावली ९ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध केली आहे.
गोव्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग खात्याचे अधिकारी पांडे यांनी चालू असलेल्या कामांची पहाणी केल्यानंतर दिली.
सुभेदार अजय सावंत यांचा सत्कार ! ‘कोणतेही राष्ट्र त्यातील सैनिक, किसान आणि शिक्षक या ३ क्षेत्रांच्या आधारावर टिकून रहाते. सैनिक प्राण तळहातावर घेऊन देशासाठी लढत असतो. त्यांचा सन्मान हा देशाचा सन्मान असतो.
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी ‘गोवा सुरक्षा मंच’चे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. श्री. नितीन फळदेसाई या पत्रकात पुढे म्हणतात, ‘‘बाबरी मशीद पुन्हा बांधली जाणार’, अशा अशायाचे फलक ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही आतंकवादी संघटना गोव्यात कशी लावू शकते ?
लोकशाही असलेल्या अन्य देशांत तेथील नागरिकांनी सामाजिक प्रसारमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट किंवा ‘ट्वीट’ केले, तर तेथे काय कारवाई करण्यात येते ? याची माहिती द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला दिले आहेत.