बेट द्वारका (गुजरात) येथील १०० अवैध मशिदींवर कारवाई !
बहुतांश मशिदींमध्ये देशविघातक कारवाया चालू असल्यामुळे देशभरातील प्रत्येक मशिदीची पडताळणी होणे आवश्यक !
बहुतांश मशिदींमध्ये देशविघातक कारवाया चालू असल्यामुळे देशभरातील प्रत्येक मशिदीची पडताळणी होणे आवश्यक !
राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, लव्ह जिहादी आफताबला तात्काळ फासावर लटकवावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे करत आहोत, असे हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’ शाखेने म्हटले आहे.
देहलीत घडलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणाचा निषेध करण्यासाठी, तसेच आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी राजकमल चौक येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लवकरच आणावा, या मागणीसाठी इचलकरंजी येथील मलाबादे चौकात विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गावाहिनीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
श्रद्धा वालकर या हिंदु युवतीची निर्घृण हत्या करणार्या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या नावे सांगोला येथे तहसीलदारांना देण्यात आले.
हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीप्राणित ‘रणरागिणी’च्या वतीने आंदोलन करण्यात आले.
उत्तरप्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा असतांनाही अशा घटना थांबलेल्या नाहीत, हे पहाता आता अशा घटनांत धर्मांधांना फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
प्रेयसीच्या बहिणीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करून २ धर्मांध पळून गेले. महंमद अरसलान अल्ताफ शेख (वय ३० वर्षे) आणि महंमद सर्फराज उपाख्य राजा खान अशी त्यांची नावे आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
‘टिकली’वर ‘श्रद्धा’ असती तर ‘श्रद्धा’ आज ‘टिकली’ असती.!, अशा आशयाचे मार्मिक पत्रक हाती घेतलेल्या एका युवतीने लोकलगाडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘सगळे अब्दुल हे सारख्याच मनोवृत्तीचे असतात. अशा जिहाद्यांना बॉयकॉट करा’…
राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि गोवा मुक्तीसंग्राम या लढ्यात सहभागी सैनिकांना दरमहा २० सहस्र रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.