अल्पवयीन हिंदु मुलीला फूस लावून पळवणार्‍या महंमद जमाल याला अटक

सामाजिक माध्यमांचा वापर करून मुसलमान तरुण अल्पवयीन हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. त्यासाठी ते स्वतःला श्रीमंत असल्याचे भासवतात.

भाजपच्या मुसलमान नेत्याला त्याच्या धर्मबांधवांकडून मारहाण !

मुसलमानांची असहिष्णुता ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी गप्प का ?

आगरा (उत्तरप्रदेश) ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या तरुणीला हात बांधून चौथ्या मजल्यावरून फेकल्याने तिचा मृत्यू !  

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असल्याने तिच्यावर भारतात बंदी घालणेच योग्य !

शाळेत यायला १० मिनिटे विलंब झालेल्या शिक्षिकेला मुख्याध्यापकाकडून चपलेने मारहाण

असे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवणार ?

पक्षी धडकल्याने योगी आदित्यनाथ यांचे हेलिकॉप्टर तातडीने उतरवले

या अपघातात कुणालाही दुखापत झाली नसून योगी आदित्यनाथ सुरक्षित असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍याला अटक

४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘लेडी डॉन’ नावाच्या ट्विटर खात्यावरून ही धमकी देण्यात आली होती.

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे द्वापर युगातील शस्त्रे सापडली !

तांब्यापासून बनवण्यात आलेल्या या शस्त्रांची लांबी ४ फूट आहे. यात तलवारी, ‘स्टार फिश’ मासाच्या आकाराप्रमाणे, तर काही भाल्याच्या टोकाप्रमाणे शस्त्रे आहेत.

मुसलमान तरुणांनी अग्नीवीर व्हावे ! – मुसलमान संस्थेचे आवाहन

अशा प्रकारे सैन्यात भरती झालेले भारताच्या बाजूने किती लढतील आणि शत्रू देशाच्या बाजूने किती लढतील किंवा निवृत्तीनंतर हिंसाचारात सहभागी झाले, तर त्याला कोण रोखणार ?, असा प्रश्‍न राष्ट्रप्रेमींच्या मनात उपस्थित होत असेल, तर . . . ?

वर्ष १९८४ मधील शीखविरोधी दंगल घडवणाऱ्या ५ नव्या आरोपींना अटक !

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खलिस्तान्यांनी वर्ष १९८४ मध्ये केलेल्या हत्येनंतर शीखविरोधी दंगल उसळली होती. यातील ५ नव्या आरोपींना कानपूर येथून अटक करण्यात आली आहे.

कानपूर येथील हिंसाचाराच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय

पाकमधून भारतात हिंसाचार घडवण्यात येत असेल, तर भारताची अंतर्गत सुरक्षा किती कुचकामी आहे, हे लक्षात येते ! उद्या पाकशी युद्ध झाल्यास धर्मांध अशा प्रकारचे उठाव करू लागले, तर ते पोलिसांना पेलवणार आहे का ? याचा विचार आतापासूनच केला पाहिजे !