देशातील प्रत्येक नागरिकावर ३२ सहस्र रुपयांचे परदेशी कर्ज !

देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ३२ सहस्र रुपयांचे कर्ज असतांना आणि ते प्रतिदिन वाढत असतांना शासनकर्ते, प्रशासन, जनता यांना त्याचे काहीच गांभीर्य नाही आणि ते पैशांची उघळपट्टी करतांना दिसतात, हे भारताला लज्जास्पद !

सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त अनुमती

महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत चालू करण्याच्या संदर्भात वर्ष २०१७ मध्ये एक कायदा संमत केला होता; मात्र त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट झाल्यानंतर स्थगिती दिली होती.

हीच वेळ आहे पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळण्याची !

नैसर्गिक शेतीसाठी केवळ देशातच बाजारपेठ आहे, असे नाही, तर संपूर्ण जगाचे व्यासपीठ यासाठी खुले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांची मानसिकता पालटण्याची आवश्यकता आहे, असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकर्‍यांना केले आहे

खाद्यपदार्थ कोणत्या घटकांपासून बनवला, याची विस्तृत माहिती न देणार्‍या आस्थापनांवर कारवाई करू ! – देहली उच्च न्यायालय

मुळात सरकारनेच अशा आस्थापनांना त्यांचे खाद्यपदार्थ विक्री करतांना ते शाकाहारी कि मांसाहारी, हे विस्तृतपणे स्पष्ट करण्यास सांगणे अपेक्षित आहे. यासाठी नागरिकांना न्यायालयात जाऊन त्यावर न्यायालयाला आदेश देण्यास लागू नये !

आर्थिक गैरव्यवहार कायद्याचा वापर लोकांना कारागृहात टाकण्याचे शस्त्र म्हणून करता येणार नाही !

‘ईडी’कडून आर्थिक गैरव्यवहार कायद्याचा अंदाधुंद वापर या कायद्याच्या महत्त्वावर परिणाम करील. ईडी या कायद्याला दुर्बल करत आहे. जर तुम्ही या कायद्याचा वापर १ सहस्र रुपये, १० रुपये यांच्या गैरव्यवहारामध्ये करू लागाल, तर काय स्थिती होईल ?

तरुणींचे विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची संमती

केंद्रीय मंत्रीमंडळाने तरुण आणि तरुणी यांच्यासाठी विवाहाचे किमान वय एकसमान म्हणजेच २१ वर्षे करण्यास संमती दिली आहे. यासमवेतच निवडणूक सुधारणांशी संबंधित विधेयकही संमत करण्यात आले आहे.

जनरल नरवणे हे ‘चीफ ऑफ स्टाफ’ समितीचे अध्यक्ष

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस्) म्हणजे तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाल्यानंतर आता नव्या सीडीएस्ची नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे.

केजरीवाल यांनी अनधिकृत चर्चला त्वरित पर्यायी भूमी दिली

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘लिटल फ्लॉवर चर्च’ला प्रार्थनेसाठी तात्पुरती भूमी पुरवली आहे. या भूमीत आता चर्चचे व्यवस्थापन नाताळ साजरा करणार आहे.

डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वरील घातलेल्या बंदीची कारणे योग्य कि अयोग्य ठरवण्यासाठी लवादाची स्थापना

केंद्रीय गृहमंत्रालयाने १५ नोव्हेंबर या दिवशी या संस्थेवरील बंदी ५ वर्षांसाठी वाढवल्यावर  या लवादाची स्थापना करण्यात आली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी परमवीर चक्राने सन्मानित सैन्याधिकार्‍याच्या पत्नीच्या पायांना स्पर्श करून केले वंदन !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वर्ष १९७१ च्या युद्धात शौर्य दाखवल्यासाठी परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेले कर्नल होशियार सिंह यांच्या पत्नी धन्नो देवी यांच्या पायांना स्पर्श करून वंदन केले.