
मुंबई – बहुतांश ठिकाणी मतदारांची नावे दुबार असल्याचे उघड होत आहे. मतदानानंतर बोटावर लावण्यात येणारी केवळ शाई पुसली जात नाही, तर लोकशाही पुसली जात आहे. बोटावरील शाई पुसली जात असल्याचे निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाकारत असतील, तर दोघांची मिलिभगत आहे. आयुक्त राजा नाही, तर मतदारराजा आहे. सध्या मात्र लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी १५ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेविषयी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ‘मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेणे योग्य आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित केला.
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !
भडगाव (जिल्हा जळगाव) येथे युरियासमवेत अन्य रासायनिक खते घेण्याची शासकीय कृषी केंद्रांतून सक्ती !
मुणगे येथे अणूऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध