कायद्यातून महात्मा गांधी यांचे नाव गाळणार !
नवी देहली – केंद्र सरकार वर्ष २००५ मध्ये करण्यात आलेला मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम) कायदा बंद करण्याच्या सिद्धतेत आहे. त्याऐवजी पूर्णपणे नवे विधेयक आणले जात असून त्याचे नाव ‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान ग्रामीण विधेयक २०२५’ (वीबी- जय रामजी की) असे आहे. हा नवा कायदा ग्रामीण रोजगारासाठीच असणार आहे. याला काँग्रेसच्या खासदार प्रियांका वाड्रा यांनी विरोध करत टीका केली आहे.
प्रियांका वाड्रा म्हणाल्या की, महात्मा गांधी यांचे नाव का काढले जात आहे ? हा प्रश्न आहे. महात्मा गांधी हे केवळ देशातच नव्हे, तर जगभरातील महान नेते मानले जातात. अशा व्यक्तीचे नाव हटवण्यामागचा उद्देश काय आहे ? हे समजत नाही. सरकारचा हेतू काय आहे ?

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत