(‘इस्रो’ म्हणजे ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन’)

बेंगळुरू – ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याला साहाय्य करण्यासाठी ‘इस्रो’च्या ४०० शास्त्रज्ञांनी दिवसरात्र काम केले, अशी माहिती ‘इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन् यांनी दिली. ते ‘ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन’च्या (ए.आय.एम्.ए.च्या) ५२ व्या राष्ट्रीय व्यवस्थापन परिषदेत बोलत होते. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पहलगाम आतंकवादी आक्रमणाविरुद्ध पाकिस्तानला योग्य उत्तर दिले. या मोहिमेच्या अंतर्गत सैन्याने अचूक हवाई आक्रमणे करून पाकिस्तानमधील अनेक आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले.
नारायणन् म्हणाले की,
१. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी सर्व उपग्रह दिवसरात्र सुरळीतपणे काम करत होते.
२. ४०० हून अधिक शास्त्रज्ञांनी संरक्षणदलाला अचूक माहिती पुरवण्यासाठी दिवसरात्र काम केले. त्यामुळे सैन्याला अचूक लक्ष्य करण्यात साहाय्य झाले.
३. ‘इस्रो’च्या किमान १० उपग्रहांनी देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी २४ घंटे काम केले.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !