(‘इस्रो’ म्हणजे ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन’)

बेंगळुरू – ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याला साहाय्य करण्यासाठी ‘इस्रो’च्या ४०० शास्त्रज्ञांनी दिवसरात्र काम केले, अशी माहिती ‘इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन् यांनी दिली. ते ‘ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन’च्या (ए.आय.एम्.ए.च्या) ५२ व्या राष्ट्रीय व्यवस्थापन परिषदेत बोलत होते. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पहलगाम आतंकवादी आक्रमणाविरुद्ध पाकिस्तानला योग्य उत्तर दिले. या मोहिमेच्या अंतर्गत सैन्याने अचूक हवाई आक्रमणे करून पाकिस्तानमधील अनेक आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले.
नारायणन् म्हणाले की,
१. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी सर्व उपग्रह दिवसरात्र सुरळीतपणे काम करत होते.
२. ४०० हून अधिक शास्त्रज्ञांनी संरक्षणदलाला अचूक माहिती पुरवण्यासाठी दिवसरात्र काम केले. त्यामुळे सैन्याला अचूक लक्ष्य करण्यात साहाय्य झाले.
३. ‘इस्रो’च्या किमान १० उपग्रहांनी देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी २४ घंटे काम केले.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !