
गांधीवादाचे कुंकू कपाळी लावणारे शासनकर्ते स्वार्थी, विलासी, सत्तालोलुप आणि भ्रष्ट असल्याचेच स्पष्ट झाले, असो. म. गांधीजींचे ग्रामसुधारणादी विचार चांगले असले, तरी त्यांचे तत्त्वज्ञान म्हणून जे काही होते, ते भोंगळ होते. त्यांची सत्यनिष्ठा हिंदुस्थानचे तुकडे उडाल्याने असत्य ठरली. त्यांची अहिंसा ही आंधळी आणि पक्षपाती होती. त्यांनी अहिंसेचा उपदेश केवळ हिंदूंना केला. मुसलमानांच्या क्रूर आक्रमक आणि अत्याचारी वर्तनाकडे त्यांनी डोळेझाक केली.
(साभार : ग्रंथ ‘भगवान श्रीकृष्ण दर्शन’)
गुरुपौर्णिमेला ३३ दिवस शिल्लक
प्राचीन हिंदु धर्माची महानता
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !