
डेहराडून (उत्तराखंड) : राज्यात असलेल्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहणारे पाणी आणि ढिगारा यांमुळे येथील खीर गंगा गाव वाहून गेले आहे. यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला, तर ५० जण बेपत्ता झाले. ही घटना ५ ऑगस्टच्या दुपारी १.४५ वाजता घडली. अवघ्या काही सेकंदांत ही घटना घडली. सध्या येथे सैन्य, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांची पथके साहाय्यता कार्य करत आहेत.

धराली (उत्तरकाशी) के प्रभावित क्षेत्रों में जिला प्रशासन, भारतीय सेना, NDRF एवं SDRF की टीमें राहत और बचाव कार्यों में जुटी हुई हैं। प्राथमिकता के आधार पर लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया जा रहा है और स्थिति पर लगातार निगरानी रखी जा रही है। प्रशासन पूरी तरह सतर्क है और… pic.twitter.com/EV2ykxQ0bA
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) August 5, 2025
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की,
आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या पुरामुळे येथील अनेक हॉटेल आणि घरे यांमध्ये पाणी शिरले. येथील घराली बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !