
डेहराडून (उत्तराखंड) : राज्यात असलेल्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहणारे पाणी आणि ढिगारा यांमुळे येथील खीर गंगा गाव वाहून गेले आहे. यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला, तर ५० जण बेपत्ता झाले. ही घटना ५ ऑगस्टच्या दुपारी १.४५ वाजता घडली. अवघ्या काही सेकंदांत ही घटना घडली. सध्या येथे सैन्य, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांची पथके साहाय्यता कार्य करत आहेत.

धराली (उत्तरकाशी) के प्रभावित क्षेत्रों में जिला प्रशासन, भारतीय सेना, NDRF एवं SDRF की टीमें राहत और बचाव कार्यों में जुटी हुई हैं। प्राथमिकता के आधार पर लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया जा रहा है और स्थिति पर लगातार निगरानी रखी जा रही है। प्रशासन पूरी तरह सतर्क है और… pic.twitter.com/EV2ykxQ0bA
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) August 5, 2025
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की,
आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या पुरामुळे येथील अनेक हॉटेल आणि घरे यांमध्ये पाणी शिरले. येथील घराली बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !