
डेहराडून (उत्तराखंड) : राज्यात असलेल्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहणारे पाणी आणि ढिगारा यांमुळे येथील खीर गंगा गाव वाहून गेले आहे. यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला, तर ५० जण बेपत्ता झाले. ही घटना ५ ऑगस्टच्या दुपारी १.४५ वाजता घडली. अवघ्या काही सेकंदांत ही घटना घडली. सध्या येथे सैन्य, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांची पथके साहाय्यता कार्य करत आहेत.

धराली (उत्तरकाशी) के प्रभावित क्षेत्रों में जिला प्रशासन, भारतीय सेना, NDRF एवं SDRF की टीमें राहत और बचाव कार्यों में जुटी हुई हैं। प्राथमिकता के आधार पर लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया जा रहा है और स्थिति पर लगातार निगरानी रखी जा रही है। प्रशासन पूरी तरह सतर्क है और… pic.twitter.com/EV2ykxQ0bA
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) August 5, 2025
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की,
आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या पुरामुळे येथील अनेक हॉटेल आणि घरे यांमध्ये पाणी शिरले. येथील घराली बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati