
‘श्री गणेश सर्वांना ज्ञान आणि मंगलता प्रदान करण्यासह देवान्तक, नरान्तक यांसारख्या असुरांचा संहारही करतो.
श्री गणेशाचा आदर्श समोर ठेवून आपणही हिंदु धर्मप्रसार करून सर्वांना धर्मज्ञान देऊया आणि साधनेने स्वतः सात्त्विक बनून इतरांना मंगलता प्रदान करूया. हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी वीरश्री जागृत ठेवूया. त्यासाठी साधनेचा पाया आवश्यक आहे. यासाठी आपल्यात साधनेचे बळ आणि वीरश्री निर्माण होण्यासाठी श्री गजाननाच्या चरणी संपूर्णपणे शरण जाऊन भावपूर्ण साकडे घालूया !’
– (पू.) श्री. संदीप आळशी
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !