कवर्धा (छत्तीसगड) – येथील बाहपानी भागात पिकअप गाडी दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १९ जणांना मृत्यू झाला. यांपैकी १८ महिला असून त्या सर्व आदिवासी आहेत. या गाडीमध्ये जवळपास ३६ जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोचल्या अन् त्यांनी साहाय्यता कार्य करत अनेक घायाळांना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात भरती केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनविषयी शोक व्यक्त केला आहे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दुःख व्यक्त केले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > छत्तीसगडमध्ये पिकअप वाहन दरीत कोसळून १९ जणांचा मृत्यू
छत्तीसगडमध्ये पिकअप वाहन दरीत कोसळून १९ जणांचा मृत्यू
नूतन लेख
थोडक्यात पण महत्वाचे : शिळफाटा येथे खड्ड्यामुळे अपघात !…. कांदिवली परिसरात सोनेरी कोल्हा आढळला !
मंगळुरू (कर्नाटक) येथील कारागृहात बंदीवानांकडे सापडले २५ भ्रमणभाष संच !
काँग्रेस सरकारकडून मंदिरांच्या जीर्णोद्धारांसाठी ८५ कोटी रुपयांची तरतूद !
Guna Convent : गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेच्या संमेलनात विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक म्हणण्यास विरोध !
Rajasthan Teacher Suspended : आदिवासी महिलांना ‘त्या हिंदु नाहीत’, असे सांगत कुंकू न लावण्याचे आणि मंगळसूत्र न घालण्याचे आवाहन करणारी शिक्षिका निलंबित !
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच दुकानांवर नावांच्या पाट्या लावण्याचा आदेश !