करीमगंज (आसाम) – येथील रतबारी भागातील दामसरा या आदिवासी गावात २०० वर्षे जुन्या मंदिराला अज्ञातांनी आग लावून जाळल्याची घटना ९ नोव्हेंबरच्या रात्री घडली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. या मंदिरामध्ये शिव-पार्वती आणि लक्ष्मी-नारायण यांच्या मूर्ती आहेत. या घटनेनंतर येथे अधिक पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. भूमीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाआसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! |

यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !