करीमगंज (आसाम) – येथील रतबारी भागातील दामसरा या आदिवासी गावात २०० वर्षे जुन्या मंदिराला अज्ञातांनी आग लावून जाळल्याची घटना ९ नोव्हेंबरच्या रात्री घडली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. या मंदिरामध्ये शिव-पार्वती आणि लक्ष्मी-नारायण यांच्या मूर्ती आहेत. या घटनेनंतर येथे अधिक पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. भूमीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाआसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! |

नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati