ठाणे, २५ सप्टेंबर (वार्ता.) – भिवंडी परिसरात खोटी शिधापत्रिका बनवणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या (ए.टी.एस्.) ठाणे विभागाला मिळाली होती. त्यानुसार बनाव करत एका टोळीकडे बनावट रेशनकार्ड बनवून देण्याची मागणी केली. त्यांनी ८ सहस्र रुपयांत शिधापत्रिका देण्याची सिद्धता दर्शवताच पथकाने सापळा रचून भिवंडी येथून इरफान अली अन्सारी, संजय बोध आणि नौशाद राय अहमद शेख या तिघांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून बांगलादेशातील घुसखोर नागरिकांसाठी शिधापत्रिका बनवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > भिवंडी येथे बांगलादेशींना खोटे रेशनकार्ड बनवून देणारी टोळी अटकेत !
भिवंडी येथे बांगलादेशींना खोटे रेशनकार्ड बनवून देणारी टोळी अटकेत !
नूतन लेख
- परभणी येथे मुलीने आतंरजातीय विवाह करू नये, यासाठी पालकांकडून मुलीची हत्या
- बंगालच्या राज्यपालांवर कंत्राटी महिला कर्मचार्याकडून लैंगिक शोषणाचा आरोप
- Nijjar Murder Case : (म्हणे) ‘भारतानेच हरदीप सिंह निज्जरची हत्या केली !’ – कॅनडाचे नेते जगमीत सिंह
- Rohith Vemula : रोहित वेमुला दलित नव्हता ! – तेलंगाणा पोलीस
- Nijjar Murder Case : खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी ३ भारतियांना अटक
- Boycott Loksabha Elections 2024 : असनिये (सिंधुदुर्ग) गावातही राजकीय प्रचाराला बंदी !