लाच घेतल्याविना कामे न करणार्यांना बडतर्फच करायला हवे !

ठाणे, ५ सप्टेंबर (वार्ता.) – वीजचोरी करणार्या ग्राहकाचा ३ ते ४ लाख रुपयांचा दंड रहित करणे आणि देयकात तडजोड करून देणे यांसाठी ७५ सहस्र रुपयांची लाच मागणार्या वीज मंडळाच्या भरारी पथकातील लाचखोर अधिकार्यासह तिघांना कह्यात घेण्यात आले. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली.
वीज वितरण कार्यालयात साहाय्यक पदावर कार्यरत असलेले अभियंते हेमंत गोविंद तिडके यांसह अंबरनाथ येथील कनिष्ठ लिपिक सागर ठाकूर, पांडुरंग सूर्यवंशी आणि नितीन साळवे यांना कह्यात घेण्यात आले. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त केल्यासच इतरांवर जरब बसेल. – संपादक)
पुणे शहरातील १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षतोडीस विरोध ! – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
भाववाढ झाली असली, तरी ठेकेदारांनी कामे पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार !
‘वन्दे मातरम्’च्या इतिहासावर सहयोगी संपादक सिद्धराम पाटील यांचे १४ जूनला व्याख्यान !