
‘तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्यांच्या मनातील विचारांचे प्रमाण तीव्र असते. अशा वेळी ते विचार न्यून होण्यासाठी त्यांनी स्वयंसूचना घेतल्यास त्याचा उपयोग होत नाही. त्या विचारांतून बाहेर पडण्यासाठी साधकांची भावावस्थाच असावी लागते. त्यामुळे साधकांनी त्यांच्या मनात विचार येताक्षणी भावावस्थेत जावे. त्यामुळे त्यांना विचारांकडे साक्षीभावाने पहाणे सोपे जाईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
अंतत: ईश्वरी कायदे आणि जमाखर्च हेच महत्त्वाचे !
हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणणारे बुद्धीप्रामाण्यवादी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री राजमातंगी महायज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना आणि प्रत्यक्ष यज्ञस्थळी साधिकेला आलेल्या अनुभूती
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार साधकांना करायला सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधक अनुभवत असलेली भावस्थिती !
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !