अशाने भारतात शांतता नांदेल का ?

फलक प्रसिद्धीकरता

चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान उपाख्‍य के.आर्.के. यांनी एक ट्‍वीट करून भारतातील मुसलमानांना पुन्‍हा धर्मांतर करून हिंदु धर्म स्‍वीकारण्‍याचा सल्ला दिला आहे.