
नवी देहली – ‘ईस्ट इंडिया कंपनी’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या नावांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल करता येणार नाही’, असे विधान केले. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. विरोधी पक्षांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांच्या आघाडीचे ‘इंडिया’ हे नाव ठेवले असून विरोधी पक्ष स्वतःही दिशाहीन आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, आज जगामध्ये भारताची प्रतिमा सुधारली आहे. वर्ष २०४७ पर्यंत आपण देशाला विकसित देश बनवू. देशवासियांना आपल्याकडून फार आशा आहेत. जनतेच्या पाठिंब्याने भाजप वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येईल.
जिल्ह्यात ६.०७ लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त !
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !
Vinod Kashyap Murder : देहराडून (उत्तराखंड) येथे भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५ मुसलमानांना अटक
Muslims Oppose : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’
(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali
Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !