५० कोटी रुपयांची तरतूद !

मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासह केळी संशोधन केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ जुलै या दिवशी विधानसभेत दिली. आमदार सावकारे यांनी राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याच्या शासनाच्या घोषणेवर अद्याप कार्यवाही झाली नसल्याचा विषय औचित्याच्या सूत्राखाली सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.
#विधानसभाकामकाज #केळी पिकाच्या संशोधनासाठी राज्यात #केळी_महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. या महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. pic.twitter.com/twyMAG9JT3
— AIR News Pune (@airnews_pune) July 25, 2023
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)