संयुक्त राष्ट्रांकडून भारताचा प्रस्ताव मान्य
न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र महासभेने भारताने मांडलेला प्रस्ताव मान्य केला आहे. या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयामध्ये एक स्मृती भिंत (मेमोरियल वॉल) बांधण्यात येणार आहे. यात संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेमध्ये प्राण अर्पण केलेल्यांची नावे लिहून त्यांना श्रद्धांजली वहाण्यात येणार आहे.
यूएन ने इस प्रस्ताव को ऐसे समय में पारित किया है, जब पीएम नरेन्द्र मोदी अगले हफ्ते अमेरिका की राजकीय यात्रा पर जाने वाले हैं#UNGA | #PMModi | US https://t.co/8zlrFAdFLN
— News18 India (@News18India) June 15, 2023
संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी १४ जून या दिवशी हा प्रस्ताव मांडला होता. त्याला १९० देशांना मान्यता दिली. पुढील ३ वर्षांत ही भिंत बांधण्यात येणार आहे.

आम्ही (भारत) अमेरिका आणि युरोप यांना ऐकत नाही, मग तुम्ही कोण ?
कॉकरोच वक्तव्य ते भारतविरोधी कथानकांचे जाळे : मानसिक युद्ध पालटत्या जगाचे !
भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी आनंदाची बातमी !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मॉरिशस येथे लोकमान्य टिळक यांच्या २ अर्धपुतळ्यांचे अनावरण !