राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती !

नवी देहली – महाराष्ट्रातील पालघर येथील गडचिंचले गावात १६ एप्रिल २०२० या दिवशी जमावाकडून झालेल्या साधूंच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे अन्वेषण केंद्रीय गुन्हे अन्वेेषण विभाग (‘सीबीआय’कडे) सोपवले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून सर्वोेच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. कोरोनाकाळात दळणवळण बंदी असतांना २ साधू आणि त्यांना घेऊन जाणारे वाहनचालक यांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती.
Have agreed to CBI probe into Palghar lynching case, Maharashtra tells SC https://t.co/3gQirNriJh
— LawTrend (@law_trend) April 28, 2023
कल्पवृक्ष गिरी उपाख्य चिकणे महाराज आणि सुशील गिरी महाराज हे २ साधू, तसेच वाहनचालक नीलेश तेलगडे हे जमावाच्या आक्रमणाला बळी पडले होते. साधूंच्या हत्याकांडानंतर देशातील संत संतप्त झाले होते. या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे देण्यास सरकारची काहीही हरकत नाही’, असे यापूर्वी राज्य सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आले होते. ही घटना घडल्याच्या ३ वर्षांनंतर आता या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे वर्ग होणार आहे.
१ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ !
Ganpatipule Tourists Drowned : गणपतीपुळे येथे ८ पर्यटक बुडाले : ३ पर्यटकांना वाचवण्यात यश
E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !
अपकीर्तीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली : धर्मांध महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद
कैराना (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या विवाह समारंभात आढळले गोमांसाचे पदार्थ !
TMC, BJP Workers Clash : कोलकाता विमानतळावर तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट