सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

पूर्वीच्या काळी ‘बुद्धीला पटते, तेच खरे’, अशा वृत्तीचा समाज आणि अधिवक्ते इत्यादी नसल्याने ‘मारुती एका उड्डाणात श्रीलंकेला पोहोचला’, अशासारख्या रामायणातील, तसेच महाभारतातील आणि विविध पुराणांतील ऐतिहासिक कथा, त्याचप्रमाणे ‘ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले’ इत्यादी इतिहास सांगणार्यांना शिक्षा केली गेली नाही. आता ‘बुद्धीपलीकडील काही अनुभवले, तर ते छापू नका’, असा अधिवक्त्यांचा सल्ला सर्वांना असतो ! त्यामुळे मानवाला फार मोठ्या घटना आणि त्यांचे शास्त्र यांपासून वंचित रहावे लागत आहे. हिंदु राष्ट्रात बुद्धीपलीकडील सांगणार्यांचा गौरव केला जाईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
धर्मांधांनी केलेली राष्ट्रहानी आणि त्याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु एकता दिंडी’च्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे !
हे ब्राह्मणद्वेष्ट्यांचे पाप आहे !
मुलांवर साधनेचे संस्कार करणारे आणि शेवटपर्यंत देवाच्या अनुसंधानात असणारे बेळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. रामू गणपति मिसाळ (वय ६६ वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !