‘अय्यप्पा स्वामींविषयी अश्लाघ्य वक्तव्ये करणार्या ‘भारत नास्तिक संघा’चे अध्यक्ष बैरी नरेश यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करत अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी तेलंगाणा राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली. बैरी नरेश यांनी कोडंगल येथे आयोजित केलेल्या एका सार्वजनिक मेळाव्यात अय्यप्पा स्वामींच्या विरोधात अश्लाघ्य आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी विधाने केली होती. त्यांनी नेमकी काय विधाने केली, ते समजू शकलेले नाही. भाग्यनगर येथे अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी बैरी नरेश यांना चोपले. त्या वेळी पोलिसांनी त्यांची सुटका केली.’ (१.१.२०२३)
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?